Wednesday, June 25, 2025
HomeMain Newsअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून आदेश

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून आदेश

ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जिल्यातील सर्व तासिलदारांना  आज दिले आहेत . शेती पिकांच्या नुकसानी बाबत संयुक्त पंचनामे करून शेती पिकांच्या नुकसानी बाबत  बाधीत शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या शासन निर्णयाने विहीत  केलेल्या दराने मदत देण्याबाबत अहवाल सादर करावा . येणाऱ्या प्रस्तावा मध्ये एकाच लाभार्थ्याला मदतीची दिरुक्ती होणार नाही . याची दक्षता घ्यावी तसेच अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश हि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments