भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ आधारस्तंभ असून त्यातील नैतिक मूल्ये जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. शिवाजीराव...
म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान,...
मागील तीन दिवसांपूर्वी फलटण परिसरात घडलेली घटना केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आणि त्या...
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथील कळंबी गावात एक व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून पाठीमागे पिवळ्या रंगाची bag घेऊन संशयीत रित्या फिरत होता .सदर...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलंय. अशातच जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. खंडाळा तालुक्यातील मोरवे येथे मतदानावेळी...
पुण्यावरून पलुसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी डांबरावर घासत गेली . त्यामुळे स्पार्कींग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला ....
तू काहीही कर कितीही शिक मात्र आंतरजातीय प्रेमविवाह करू नकोस . अकरावीला सायकलच्या कॅरेजवर बसून वस्तीच्या रस्त्यावरुन तालुक्याला प्रवेशासाठी चाललेले होते . वडील सायकल...
जावळी तालुक्यातील एकिव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मुर्त्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती .या घटनेचा पोलिसांकडून तपास केला असता...
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे ही केवळ पदांमुळे नव्हे, तर त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या सार्वजनिक आयुष्यामुळे आणि जनतेशी जुळलेल्या नात्यामुळे वेगळी ठरतात. आदरणीय Sharad Pawar साहेबांची...
कराड | एका धडाडीच्या तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. कराड एस.टी. स्टँडवर काल साधारणपणे २५ वर्षीय तरुणी पूर्ण दिवस उपाशीपोटी...
मध्यपूर्वेत सुरू असलेले इराण–इस्त्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही; तर ते संपूर्ण जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यावर परिणाम करणारे...
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन ही केवळ एका विद्वान व्यक्तीची हानी नसून मराठेशाहीच्या इतिहासाच्या अभ्यासविश्वाला बसलेली मोठी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने...
शनिवार-रविवारच्या सुट्टीत खूप दिवसांनी गाडी चालवत सातारच्या बाहेर जायचा योग आला. विचार होता — थोडं रिलॅक्स व्हावं, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, कोकणात थोडे दिवस शांततेत...
भारतातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांमध्ये लोकसंख्या वाढ हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. काही लोक अधूनमधून समाजात अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात...
पुण्याजवळील भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट हिचा रविवारी दिनांक २२ एप्रिल रोजी तिचा मूर्तदेह जवळच्या शेतामधील विहिरीत आढळला .१ जाणेवारीच्या...
मध्यपूर्वेत सुरू असलेले इराण–इस्त्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही; तर ते संपूर्ण जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यावर परिणाम करणारे...
गेल्या दहा-बारा वर्षांत भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत देशात मोठी चर्चा होताना दिसते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा उंचावली की...
जगाच्या इतिहासात युद्धे, सत्तासंघर्ष आणि सामाजिक हस्तक्षेप यांची मालिका सतत सुरू राहिलेली दिसते. २०व्या आणि २१व्या शतकात अनेक देशांनी विविध कारणांनी युद्धे लढली, राजकीय हस्तक्षेप...
भारतीय राजकारणात आरोप-प्रत्यारोप, चौकशा आणि न्यायालयीन लढाया या नवीन नाहीत. मात्र काही प्रकरणे अशी असतात की ती केवळ कायदेशीर चौकशीपुरती मर्यादित राहत नाहीत, तर...
देशाची न्यायव्यवस्था ही लोकशाहीची कणा मानली जाते. “कायद्यासमोर सर्व समान” हे तत्त्व केवळ घटनात्मक घोषवाक्य नसून, ते लोकशाहीचे नैतिक अधिष्ठान आहे. मात्र अलीकडच्या काही...
शनिवार-रविवारच्या सुट्टीत खूप दिवसांनी गाडी चालवत सातारच्या बाहेर जायचा योग आला. विचार होता — थोडं रिलॅक्स व्हावं, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, कोकणात थोडे दिवस शांततेत...