सातारा सिव्हिल रुग्णालयातील अलीकडील घटनांनी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. अर्भक मृत्यू प्रकरण आधीच चर्चेत असताना, त्यात भर म्हणून गेल्या महिनाभरात पीएम (पोस्टमॉर्टेम) रूममधून...
म्हसवडची यात्रा प्रशासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ म्हसवडचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. म्हसवड गावातील बाजारपेठा दुकाने सर्व बंद करून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे. दरम्यान,...
मागील तीन दिवसांपूर्वी फलटण परिसरात घडलेली घटना केवळ एक अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आणि त्या...
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथील कळंबी गावात एक व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून पाठीमागे पिवळ्या रंगाची bag घेऊन संशयीत रित्या फिरत होता .सदर...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलंय. अशातच जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. खंडाळा तालुक्यातील मोरवे येथे मतदानावेळी...
पुण्यावरून पलुसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी डांबरावर घासत गेली . त्यामुळे स्पार्कींग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला ....
तू काहीही कर कितीही शिक मात्र आंतरजातीय प्रेमविवाह करू नकोस . अकरावीला सायकलच्या कॅरेजवर बसून वस्तीच्या रस्त्यावरुन तालुक्याला प्रवेशासाठी चाललेले होते . वडील सायकल...
जावळी तालुक्यातील एकिव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मुर्त्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती .या घटनेचा पोलिसांकडून तपास केला असता...
आजच्या आधुनिक आणि भौतिकवादी जगात संपत्तीचा वापर हा अनेकदा ऐषआराम, लक्झरी जीवनशैली आणि प्रतिष्ठेच्या प्रदर्शनासाठी केला जातो. आलिशान बंगले, प्रायव्हेट जेट्स, महागड्या गाड्या—हे सर्व...
कराड | एका धडाडीच्या तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. कराड एस.टी. स्टँडवर काल साधारणपणे २५ वर्षीय तरुणी पूर्ण दिवस उपाशीपोटी...
भारतामध्ये टोल टॅक्स हा गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेसवे आणि मोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सरकारने ‘यूजर पे’ (User...
अध्यात्म, श्रद्धा आणि विश्वास ही भारतीय समाजाची शतकानुशतके जोपासलेली मूल्ये आहेत. पण याच श्रद्धेचा गैरफायदा घेत काही स्वयंघोषित धर्मगुरू लोकांची फसवणूक करत असल्याच्या घटना...
शनिवार-रविवारच्या सुट्टीत खूप दिवसांनी गाडी चालवत सातारच्या बाहेर जायचा योग आला. विचार होता — थोडं रिलॅक्स व्हावं, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, कोकणात थोडे दिवस शांततेत...
भारतातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांमध्ये लोकसंख्या वाढ हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. काही लोक अधूनमधून समाजात अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात...
पुण्याजवळील भीमा कोरेगावात झालेल्या दंगलीच्या एका प्रकरणातील साक्षीदार पूजा सकट हिचा रविवारी दिनांक २२ एप्रिल रोजी तिचा मूर्तदेह जवळच्या शेतामधील विहिरीत आढळला .१ जाणेवारीच्या...
भारतामध्ये टोल टॅक्स हा गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेसवे आणि मोठ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सरकारने ‘यूजर पे’ (User...
१ एप्रिलपासून देशभरात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) उपलब्ध होणार असल्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. “९०% गाड्या भंगारात जाणार”, “मायलेज १०...
मध्यपूर्वेत सुरू असलेले इराण–इस्त्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही; तर ते संपूर्ण जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यावर परिणाम करणारे...
गेल्या दहा-बारा वर्षांत भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत देशात मोठी चर्चा होताना दिसते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा उंचावली की...
जगाच्या इतिहासात युद्धे, सत्तासंघर्ष आणि सामाजिक हस्तक्षेप यांची मालिका सतत सुरू राहिलेली दिसते. २०व्या आणि २१व्या शतकात अनेक देशांनी विविध कारणांनी युद्धे लढली, राजकीय हस्तक्षेप...
शनिवार-रविवारच्या सुट्टीत खूप दिवसांनी गाडी चालवत सातारच्या बाहेर जायचा योग आला. विचार होता — थोडं रिलॅक्स व्हावं, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, कोकणात थोडे दिवस शांततेत...