Saturday, August 9, 2025
HomeMain Newsमहाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल

राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचातीच्या  सार्वजनिक निवडणुका  पार पडल्या राज्यातील १४२३४ ग्रामपंचातीसाठी  निवडणूक जाहीर झाल्या होत्या .मात्र त्यापैकी १५२३ ग्रामपंचायती  बिनविरोध झाल्या आहेत . संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाकडे ३०२३ ग्रामपंचातील आल्या आहेत . तर शिवसेनेकडे २७१३ ,राष्ट्रवादी कडे २६५४ ,काँग्रेस कडे  २०२० ,मनसेकडे ३५ तर स्थानिकांकडे २४४९ ग्रामपंचायती आल्या आहेत . राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्या नंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचाचे आरक्षण काढू असे सांगितले .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments