महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विधार्थ्यानी ९० टाक्यांनपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत . यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकट्या मुंबई विभागाचे आहेत .त्यामुळे यंदा मुंबईच्या विधार्थ्यानी सर्वाधिक गुण मिळवण्यामध्ये सगळ्या विभागांना मागे टाकले आहे .